
- निवडणूक बिनविरोध झाली असती पण सत्ताधारी लोकांना निवडणुका घ्यायची आहे यांचे हे फक्त ढोंग आहे कि आम्ही निवडणुका बिनविरोध करायला सहकार्य करू.मग एवढे अर्ज भरायला गर्दी कशी झाली असा टोला युवा नेतुत्व मा.राजूभाऊ शेटे यांनी लगावला..
Updeted by –स्टार वन न्यूज मराठी™-राहुरी

अहिल्यानगर-✍️✍️
✍️राहुरी- ✒️डॉ. बाबा तनपुरे कारखाना म्हणजे राहुरी तालुक्यातील तनपुरे सहकारी साखर कारखाना. हा कारखाना ‘राहुरी तालुक्याची कामधेनू’ म्हणून ओळखला जातो आणि अनेक शेतकरी आणि कामगारांच्या जीवनावर त्याचा मोठा प्रभाव आहे. सध्या हा कारखाना बंद आहे, त्यामुळे त्याची निवडणूक पुन्हा सुरू करण्यासाठी विविध हालचाली सुरू आहेत डॉ बाबा तनपुरे कारखाना निवडणूकीत बिनविरोधच्या प्रस्तावाला सहकार्य करू असे सभापती अरुण तनपुरे हे एका सभेत बोलले होते मग निवडणूक बिनविरोध न होऊ देणे मागे हेतू काय असा सवाल सभासद,शेतकरी करत आहे. कारखाना चालू होता तेव्हा निवडणुका बिनविरोध होत होत्या मग आता बंद असताना निवडणुका कशासाठी असा सवाल सभासद शेतकरी करत आहे .मग सत्ताधारीना कारखाना नक्की सुरु करायचा आहे कि बंद ठेवून फक्त राजकारण करायचे आहे असा संतप्त सवाल या माध्यमातून उपस्थित होतो…💠💠
✒️तनपुरे कारखान्यावर अनेक शेतकरी आणि कामगारांचे जीवन अवलंबून आहे.हा कारखाना राहुरी तालुक्याच्या अर्थव्यवस्थेसाठी खूप महत्त्वाचा आहे. बाबा तनपुरे सहकारी साखर कारखाना. ‘राहुरी तालुक्याची कामधेनू’ म्हणून ओळखला जातो आणि अनेक शेतकरी आणि कामगारांच्या जीवनावर त्याचा मोठा प्रभाव आहे.
✒️ ..सध्या हा कारखाना बंद आहे, त्यामुळे त्याची निवडणूक आणि पुन्हा सुरू करण्यासाठी विविध हालचाली सुरू आहेत.परतू या आधी ज्यांचा हाती सत्ता होती त्यांनी फक्त आपला स्वार्थ साधून घेतला.लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राहुरी तालुक्याची कामधेनू म्हणून ओळख असलेल्या व सद्यस्थितीत बंद असलेल्या डॉ. कारखाना सुरु करण्यासाठी सत्ताधारी काही बोलत नाही फक्त त्यावर राजकारणसुरु आहे . सत्ताधार्यांनी फक्त हाताची घडी व तोंडावर बोट ठेवणे पसंत केले.
.🔴✍️आधी चे सत्ता धारी जाणून-बूजून या विषयाला बगल देत आहे का असा सवाल सभासद करत आहे .कारखान्यावर कर्जाचा डोंगर असताना तो सुरु कसा होईल निवडणुका बिनविरोध करू असा आमचा मानस होता. परंतू, विरोधक ना बिनविरोध निवडणूक होऊ द्यायची नाही हे आज स्पष्ट झाले..असेहि राजू भाऊ शेटे यांनी मिडिया शी बोलताना सांगितले……………
👉✍️🔴मा राजू भाऊ शेटे नी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दिलेली प्रतिक्रिया ▶️👇👇
👇👇
✍️✍️👉कारखान्याची निवडणूक जाहीर होताच सर्वानीच दंड थोपटले आहेत. खरचं यांना कारखाना सुरु करायचाय कि? शैक्षणिक संस्थेंचा मलिदा खाण्यासाठी ही धडपड आहे. तनपुरे कारखाना निवडणूकीत बिनविरोधच्या प्रस्तावाला सहकार्य करू असे ठामपणे काही नेते बोलले होते निवडणूक बिनविरोध न होऊ देणे मागे हेतू काय असा सवाल सभासद करत.तसेच विरोधकांना कारखान्या चे हित पाहिजे होते तर मग निवडणुका बिनविरोध होऊ दिल्या का नाही..✒️✒️

राजू भाऊ शेटे आणि सहकारी उमेदवारी अर्ज भरतानाचे video
🌐पहिल्या दिवशीच 21 अर्ज भरल्यानंतर निवडणूक बिनविरोध झाली असती पण सत्ताधारी लोकांना निवडणुका घ्यायची आहे यांचे हे फक्त ढोंग आहे कि आम्ही निवडणुका बिनविरोध करायला सहकार्य करू.मग एवढे अर्ज भरायला गर्दी कशी झाली असा टोला युवा नेतुत्व मा.राजूभाऊ शेटे यांनी लगावला..🌐🌐
✍️आज राजू भाऊ शेटे यांनी शेतकरी विकास मंडळाकडून अर्ज भरला त्यासमवेत मा. श्री नानासाहेब जुंधारे मा. विजु भाऊ जाधव ,रायभान काळे, पोपट जाधव,सुदाम काळे, किशोर पवार, गणेश जाधव,रावसाहेब मामा गडाख ,चंद्रकांत पवार,विलास भाऊ सेंदोरे,धनु गाडे ,संदीप थोपटे, किशोर गाडे, रावसाहेब गडाख, भास्कर सोनवणे,सतीश बोरुडे,पोपटराव पोटे,संदीप आढाव,नितीन कदम,गणेश खुळे, राधेशाम जाधव.
👉तसेच शेतकरी विकास मंडळाचे सर्वच सहकारी व धर्मवीर संभाजी राजे युवा प्रतिष्ठानचे सर्व सहकारी उपस्थित होते…
